Home > मॅक्स व्हिडीओ > दोनशे किलो रस खाल्ल्याने देव आजारी, ऐका डॉक्टरांचे इलाज काय? : डॉ संग्राम पाटील

दोनशे किलो रस खाल्ल्याने देव आजारी, ऐका डॉक्टरांचे इलाज काय? : डॉ संग्राम पाटील

दोनशे किलो रस खाल्ल्याने देव आजारी, ऐका डॉक्टरांचे इलाज काय? : डॉ संग्राम पाटील
X

तुम्ही आजपर्यंत ऐकले असेलच सिझनप्रमाणे घराघरात लोक आजारी पडतात, आणि मग उपचारासाठी डॉक्टरांकडे जावं लागतं. पण मंदिरात असलेला देवही आजारी पडला आहे, ज्यावर वैद्यजी उपचार करत आहेत,हे ऐकून आश्चर्य वाटेल. देवाच्या आजाराचे कारण आंब्याचा रस असून देवाचे आरोग्य खराब होऊन देव आजारी पडलाय. कोटामध्ये घडलेल्या या घटनेचा अर्थ काय आहे ? देवाला क्वारंटाईन का करतात? दरवाजे खिडक्या दर्शन बंद करुन देवाचा गोंगाट कमी होतो का? देव कधी-कधी आजारी पडतो? देवांना बरं करण्याचा उपाय कोणत्या समाजसुधारकांनी केला होता? डॉक्टर देवाच्या आजारावर नेमका काय उपचार करतात ऐका डॉ. इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचे उपचार


Updated : 15 Jun 2022 2:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top