Home > मॅक्स व्हिडीओ > निवडणुकीत राजकारण्यांच्या भोंग्यांवर बंदी आणा- मंत्री बच्चू कडू

निवडणुकीत राजकारण्यांच्या भोंग्यांवर बंदी आणा- मंत्री बच्चू कडू

निवडणुकीत  राजकारण्यांच्या भोंग्यांवर बंदी आणा- मंत्री बच्चू कडू
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्या वरील विधाना नंतर राज्यात भोंगा वरून वाद पेटला आहे. यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूरमध्ये जोरदार टीका केली आहे. राजकीय नेत्यांचे निवडणुकीतही भोंगे बंद करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Updated : 19 April 2022 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top