Home > मॅक्स व्हिडीओ > या सरकारला मनुस्मृतीतून पुन्हा विषमता आणायची आहे का ?...

या सरकारला मनुस्मृतीतून पुन्हा विषमता आणायची आहे का ?...

या सरकारला मनुस्मृतीतून पुन्हा विषमता आणायची आहे का ?...
X

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यास जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी विजय रणदिवे यांनी…

Updated : 29 May 2024 7:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top