कॉंग्रेसचा जाहीरनामा दिलासादायक
Max Maharashtra | 26 April 2019 12:29 PM IST
X
X
देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलंय. हे देशासाठी आणि लोकशाहीसाठी घातक आहे. देशद्रोह कलमाचा गैरवापर होताना पाहायला मिळतोय. मात्र, असं असलं तरी काँग्रेसचा एकुण जाहीरनामा दिलासादायक वाटतोय. भारतीय जनता पक्षाला ही निवडणुक सोपी जाणार नाही हे निश्चित...काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी विश्लेषण केलय. पाहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर...
Updated : 26 April 2019 12:29 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire