जातनिहाय जणगणना आणि भाजपची डबल ढोलकी | Caste Census
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Oct 2023 10:57 AM GMT
X
X
बिहार सरकारने जात निहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर केली. त्यावरून देशात राजकारण सुरू झालंय. तर राज्य सरकारला जात जनगणना करता येत नसल्याचा युक्तिवाद सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. दुसऱ्या बाजूला भारतात जातनिहाय जनगणना केली जाऊ नये. त्यामुळे जातीयवाद वाढेल असाही दावा केला जात आहे. पण खरंच भारतात जात निहाय जनगणना करणे योग्य आहे का? जातनिहाय जनगणनेवरून भाजपची भूमिका काय? जातनिहाय जनगणनेचा फायदा की तोटा? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी हेडलाईन्सच्या पलिकडे या विशेष सदरात विश्लेषण केले आहे. नेमकं काय म्हणाले आहेत सुहास पळशीकर जाणून घेण्यासाठी नक्की पाहा....
Updated : 27 Oct 2023 10:57 AM GMT
Tags: caste census caste census in bihar caste castism castism in india caste issues bjp suhas palshikar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire