EXCLUSIVE : तळीयेमधील दरड दुर्घटनेचे साक्षीदार
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 July 2021 6:50 AM GMT
X
X
महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून तळीयेमधील ३२ घरं त्याखाली गाडली गेली. यामध्ये ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. पण या दुर्घटनेमधून वाचलेले दोन बहिण भाऊ आजही त्या घटनेच्या आठवणीने घाबरतात. आपले मित्र-मैत्रिणी आपल्या समोर मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी पाहिले आहे. आईमुळे आम्ही वाचलो असेही ते सांगतात....आता सरकारने आम्हाला घर उभारुन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले हे त्यांच्याकडून जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...
Updated : 29 July 2021 6:50 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire