Home > मॅक्स रिपोर्ट > देशातील महिला धूरमुक्त झाल्यात का? पहा उज्वला योजनेचा रियालिटी चेक...

देशातील महिला धूरमुक्त झाल्यात का? पहा उज्वला योजनेचा रियालिटी चेक...

देशातील महिला धूरमुक्त झाल्यात का? पहा उज्वला योजनेचा रियालिटी चेक...
X

स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन' असा नारा देत मोदी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली,चुलीतील धुरामुळे महिलांना त्रास होतो आणि त्यामुळे देशातील महिलांना धूरमुक्त करण्यासाठी ही योजना असल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता.त्यामुळे ही योजना नेमकी कितपत यशस्वी ठरली आहे याची रियालिटी चेक करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राचे टीम थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं काय समोर आलंय पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये.....


Updated : 29 Dec 2020 12:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top