पाकिस्तानाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
Max Maharashtra | 23 Sep 2018 11:43 AM GMT
X
X
भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, आज पुन्हा आशिया कपमध्ये पाकिस्तानला भिडणार आहे. पाकिस्तानाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत त्यांचा पराभव केला होता. पाकिस्तानला कमी न लेखात पुन्हा फायनल गाठण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारताने हाँगकाँग पाठोपाठ पाकिस्तानला हरवले. बारात आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ किताबी लढतीत पुन्हा एकदा आमने सामने उभे आहेत. भारतीय फलंदाज आणि गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडिया पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Updated : 23 Sep 2018 11:43 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire