दोन एकरात शेतकऱ्यांने पिकवला सेंद्रिय पद्धतीने गहू
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हे द्राक्ष बागांच्या पिकाचे माहेर घर समजले जाते. येथे द्राक्ष पिकाची वर्षाला करोडो रुपयांची उलाढाल होते. पण याच द्राक्ष पिकाच्या पट्यात येथिल शेतकरी राकेश देशमुख यांनी दोन एकर शेती क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवला आहे. रासायनिक गव्हापेक्षा सेंद्रिय पद्धतीच्या गव्हाचे पीक चांगल्या प्रकारे आले आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...
अशोक कांबळे | 2 April 2022 12:58 PM IST
X
X
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire