शेती करणं पाप झालंय?
Max Maharashtra | 25 April 2019 11:38 AM GMT
X
X
ऐन निवडणूकीतच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांची आठवण येते. पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात शेतक-यांच्या बँक खात्यात एक रूपयाही आला नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही.
शेतक-याला पैसे देण्याच्या घोषणा, आश्वासनं दिली जातात. सिंचनाची कामे झाली, तरी पाणीच नाही. रोजचा दिवस कसाबसा निघतो. मात्र, मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
https://youtu.be/uKd7UHNH8LM?t=331
Updated : 25 April 2019 11:38 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire