Ground Report : तळीये गावात काही उरले आहे का?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 July 2021 7:15 AM GMT
X
X
महाड तालुक्यातील तळीये गावातील कोंढालकर वाडीवर दरड कोसळली आणि वाडीतील 32 च्या 32 घरे दबली गेली. या घरांमधील मोजकी दोन चार लोक वगळता कुणीही वाचले नाही. त्या ठीकाणी आता काय स्थिती आहे, या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. पण त्यापैकी 53 मृतदेह मिळाले तर उर्वरित लोकांचा पत्ता लागला आहे. तीन दिवसांतर इथले शोधकार्य थांबण्यात आले आणि बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. इथल्या परिस्थितीची आढावा घेतला आमचे प्रतिनीधी प्रमोद पाटील यांनी.
Updated : 29 July 2021 7:15 AM GMT
Tags: taliye mahad raigad Ground Report
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire