सांगलीच्या नेत्यांचा राज्यात थाट,गावा शेजारच्या शेतकऱ्यांना मिळेना पक्की वाट
राजाराम सकटे | 29 Dec 2022 6:24 AM GMT
X
X
सांगली जिल्ह्यातील नेत्यांचा राज्यात मोठा बोलबाला आहे. पण याच नेत्यांच्या मतदारसंघात मात्र लोकांना पक्के रस्ते नाहीत. तासगाव तालुक्यामधील कवठेएकंद येथील सुमारे चाळीस शेतकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी तासगाव तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण चालू केले आहे. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांनी…
Updated : 29 Dec 2022 6:24 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire