Home > मॅक्स रिपोर्ट > #Lockdownyatra : दोन Lockdownने कर्ज झाले तिसऱ्याने काय उरणार?

#Lockdownyatra : दोन Lockdownने कर्ज झाले तिसऱ्याने काय उरणार?

#Lockdownyatra : दोन Lockdownने कर्ज झाले तिसऱ्याने काय उरणार?
X

दोनवेळा लागलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांवर प्रचंड कर्ज झाले आहे. त्यात पूर, वादळं यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी उध्वस्त झाले आहेत. त्यात आता तिसऱ्यांदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण शेतातलं पिक हातात येण्याच्या वेळीच पुन्हा लॉकडाऊन झाले तर आम्ही उध्वस्त होऊ असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बांधावर जाऊन थेट शेतकऱ्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांनी....


Updated : 4 Jan 2022 11:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top