Home > मॅक्स रिपोर्ट > सीएनजीचे दर वाढल्याने, मुंबईतील रिक्षाचालकांचा व्यवसाय हरवला?

सीएनजीचे दर वाढल्याने, मुंबईतील रिक्षाचालकांचा व्यवसाय हरवला?

सीएनजीचे दर वाढल्याने, मुंबईतील रिक्षाचालकांचा व्यवसाय हरवला?
X

मुंबईची नवी ओळख म्हणजे रिक्षा चालक, सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे रिक्षा चालक नियमित व्यवसाय न करता, आर्थिक संकटांचा सामना करतात, तरी देखील हाच रिक्षा चालक सीएनजीचे दर कमी व्हावेत यासाठी सरकारकडे विनवणी करत आहेत. पाहुयात या विषयाचा प्रसन्नजित जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट

Updated : 23 July 2022 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top