भीक मागून खाणाऱ्या मुलाचा चित्रपट दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये
सामाजिक विषमतेमुळे वर्षानुवर्षे अंधाराच्या खाईत लोटलेल्या मरीआईवाले समाज भीक मागून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो आहे. सातत्याने या समाजातील लोक पोटासाठी भटकंती करत राहतात. समाजाचे दुःख भारतीय समाजाला समजावे. त्यांचे जीवन किती अडचणीने ओतपोत भरले आहे. जीवन जगण्यासाठी मरीआईवाले समाजाचा दररोजचा चालला संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या समाजातील उच्च शिक्षित तरुण रशीद उस्मान निंबाळकर या तरुणाने केला आहे.... प्रतिनिधी अशोक कांबळेचा रिपोर्ट
अशोक कांबळे | 22 April 2022 2:20 PM IST
X
X
0
Updated : 27 April 2022 2:33 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire