Home > Max Political > भारत खरंच भाजपमुक्त होणार का?

भारत खरंच भाजपमुक्त होणार का?

भारत खरंच भाजपमुक्त होणार का?
X

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देश भाजपमुक्त करणार अशी घोषणा केली आहे. पण त्यांच्या घोषणेचा अर्थ काय, भारत खरंच भाजपमुक्त होणार का, या सगळ्या मुद्द्यांचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक, रवींंद्र आंबेकर यांनी...

Updated : 1 Dec 2021 1:35 PM GMT
Next Story
Share it
Top