Home > Max Political > भाजपचे १२ आमदार निलंबित, सरकारने कशी रचली रणनीती?

भाजपचे १२ आमदार निलंबित, सरकारने कशी रचली रणनीती?

भाजपचे १२ आमदार निलंबित, सरकारने कशी रचली रणनीती?
X

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अत्यंत वादळी ठरला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी असभ्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत महाविकास आघाडी सरकारने भाजपाचे 12 आमदार निलंबित केले आहेत. सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांच्या मागे सीबीआयची चौकशी, ईडी चौकशी असा ससेमिरा लागलेला असतानाही भाजपाच्या बारा आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय सरकारने का घेतला, विधानसभेमध्ये नेमका हाय होल्टेज ड्रामा काय घडला, बारा आमदारांना निलंबित करण्यासाछी रणनीती कशी आखली गेली, याबाबत विधिमंडळाचे अधिवेशन गेली अनेक वर्ष कव्हर कऱणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांशी बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...

Updated : 5 July 2021 3:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top