Home > Max Political > Rajyasabha election : राज्यसभा निवडणूकीत माघार न घेतल्याने संजय राऊत यांचा भाजप वर गंभीर आरोप

Rajyasabha election : राज्यसभा निवडणूकीत माघार न घेतल्याने संजय राऊत यांचा भाजप वर गंभीर आरोप

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात राजकारण तापले आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माघार घेण्याची विनंती केली. मात्र त्यानंतर उमेदवार माघार न घेतल्याने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

Rajyasabha election : राज्यसभा निवडणूकीत माघार न घेतल्याने संजय राऊत यांचा भाजप वर गंभीर आरोप
X

0

Updated : 4 Jun 2022 8:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top