सुप्रीम कोर्टाची केंद्राला फटकार, शेतकऱ्यांचा मोठा विजय- राजू शेट्टी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 Jan 2021 3:16 PM IST
X
X
नवीन कृषी कायद्यांवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारले चांगलेत फटकारले आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.
Updated : 11 Jan 2021 3:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire