मराठा आरक्षण : ठरावाच्या माध्यमातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न – विनायक मेटे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 July 2021 3:55 PM GMT
X
X
मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढण्याकरीता केंद्र सरकारने घटनेत सुधारणा करावी, अशी मागणी करणारा ठराव विधिमंडळ अधिवेशनात मंजूर करण्यात आला. पण यातून सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे, तसेच विरोधकांना बोलू दिले नाही, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.
Updated : 5 July 2021 3:55 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire