सनम हम डुबेंगे तो तुमको भी ले डुबेंगे: किरीट सोमय्या
टीम मॅक्स महाराष्ट्र | 20 Feb 2022 10:20 AM GMT
X
X
रश्मी ठाकरे यांच्या १९ बंगल्यांचा विषय मी सोडून दिला होता. संजय राऊत यांनीच तो पुन्हा उकरून काढला. संजय राऊत एवढे वैफल्यग्रस्त झाले आहेत, ते आता कोणाचाही बाप काढायला लागले आहेत. त्यांना 'मातोश्री'ला संदेश द्यायचा आहे की, 'सनम हम डुबेंगे तो तुमको भी ले डुबेंगे'. पण रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या या भांडणात विनाकारण अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना का खेचले जात आहे? उद्धव ठाकरे यांच्यात समोर येऊन बोलण्याची हिंमत नाही का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
Updated : 20 Feb 2022 10:20 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire