लस द्या, नंतर मन की बात करा: राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 27 Jun 2021 1:23 PM GMT
X
X
कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी मन की बात कार्यक्रमातून संवाद साधला. आजच्या मन की बात कार्यक्रमातून मोदी यांनी देशवासियांना लस घेण्याचं आवाहन केलं. यावरुन
राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
देशात कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे. यावरुनच राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
'अगोदर देशवासीयांना लस द्या आणि नंतर मन की बात ऐकवा'
असं राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
vaccine , Mann Ki Baat ,Rahul Gandhi , PM Narendra Modi
या व्हिडीओत देशात दररोज साधारणपणे 30 ते 40 लाख लोकांना लस दिली जात असून या व्हिडीओमध्ये देशात लसीकरणाची संख्या एक ते दोन दिवस वाढतो आणि पुन्हा खाली येतो.
Updated : 27 Jun 2021 1:23 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire