Home > Max Political > कुणाच्या बापाच्या बापात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कुणाच्या बापाच्या बापात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कुणाच्या बापाच्या बापात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत नाही, फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
X

भाजप मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखत आहे. मात्र कुणाची कितीही कुळं आली तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे शक्य नाही. बावन कुळं येऊ नाही तर पाचशे बावन कुळं मुंबई कुणीच तोडू शकत नाही, म्हणत उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना कुणाच्या बापाचा बाप जरी जमीनीवर आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नसल्याचे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्या टीकेला दिले.

हे सुद्धा पहा

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे भिडले

देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आता सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झालेली आहे. कारण त्यांना वरून सांगितलं जातं. त्यांचा अपमान केला जातो. मात्र ते कुणाला सांगू शकत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

Updated : 19 Jun 2023 11:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top