Home > Max Political > देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?: नाना पटोले

देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?: नाना पटोले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे.या वक्तव्यावरुन पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.त्यावरच आता कॉंग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी टीका केली आहे.

देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?: नाना पटोले
X

0

Updated : 15 April 2022 5:55 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top