आर्थिक आणीबाणीनंतर श्रीलंकेत राजकीय आणीबाणी
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांच्या व्यक्तिरिक्त सर्व २६ मंत्र्यांनी त्यांचे राजीनामे पंतप्रधानांकडे सुपूर्द केले. या सामूहिक राजीनाम्याचं कोणतंही कारण दिनेश गुणवर्धने यांनी सांगितलं नाही. सध्या श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेत महागाई वाढली आहे. त्यामुळे देशाचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 4 April 2022 9:25 AM IST
X
X
0
Updated : 4 April 2022 9:25 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire