Home > Max Political > चंद्रकांत पाटील यांचा रश्मी ठाकरेंना सवाल

चंद्रकांत पाटील यांचा रश्मी ठाकरेंना सवाल

चंद्रकांत पाटील यांचा रश्मी ठाकरेंना सवाल
X

सामनामधून गेल्या काही दिवसात भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याच टीकेसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना सवाल विचारला आहे. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली होती.

टीका करताना या अग्रलेखात काही ठिकाणी आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती. याच भाषेचा दाखला देत चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. सामनामधील संपादकीयातील भाषा नेमकी कुणाची आहे असा सवालही त्यांनी विचारला आहे.


Updated : 1 Jan 2021 9:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top