'मी आणि नथुराम' पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 16 July 2021 1:05 PM GMT
X
X
अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'मी आणि नथुराम' या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी केली आहे. शरद पोंक्षे यांनी लिहलेल्या या पुस्तकाचे प्रमोशन काही मराठी अभिनेत्यांनी केले आहे, असे दिसते. पण महाराष्ट्र राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे आणि पुरोगामी असल्याने अशा पुस्तकाचे प्रमोशन करणे चुकीचे आहे, अशी भूमिका खरात यांनी मांडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी खरात यांनी केली आहे.
Updated : 16 July 2021 6:55 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire