Home > Max Political > आर्यन खान प्रकरणात राजकारणी आणि अधिकारी पदांचा गैरवापर करत आहेत का ?

आर्यन खान प्रकरणात राजकारणी आणि अधिकारी पदांचा गैरवापर करत आहेत का ?

आर्यन खान प्रकरणात राजकारणी आणि अधिकारी पदांचा गैरवापर करत आहेत का ?
X

आर्यन खान प्रकरणात आता राज्याचे मोठे मंत्री नवाब मलिक गंभीर आरोप करत आहेत. तर समीर वानखेडे त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देत आहेत. आता तर हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारणी आणि अधिकारी आपल्या पदांचा गैरवापर करत आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Updated : 25 Oct 2021 2:39 PM GMT
Next Story
Share it
Top