कृषी कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्यांचा – पी. साईनाथ
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 Dec 2020 8:08 PM IST
X
X
सध्या देशात कृषी कायद्यांविरोधात वातावरण तापलेले आहे. या कायद्यांचे केंद्र सरकार समर्थन करत आहे. पण या कायद्यांचा नेमका धोका काय आहे आणि केंद्र सरकारने ते घाई घाईत का केले यावर ज्येष्ठ कृषी पत्रकार पी. साईनाथ यांनी मुद्देसूद मांडणी केली आहे. या मालिकेतील पहिला भाग....
Updated : 30 Dec 2020 8:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






