कधी थांबेल शेतकरी आत्महत्या?
Max Maharashtra | 2 Nov 2019 10:12 AM GMT
X
X
परतीच्या पावसानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. वर्ष भराची कमाई काही दिवसात घालवली असल्यामुळे आणि डोक्यावर झालेल्या कर्जामुळे मालेगाव तालुक्यातील रोझे गावतील शेतकरी भास्कर रामा घुगे यांनी आत्महत्या केलीय. येणारं उत्पन्नापासुन महाराष्ट्र बँकेचे कर्ज फेडायचं होतं मुलीचं लग्न करायचयं, नातलगाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करायची. पंरतु उत्पन्न हातातुन गेल्यामुळे या शेतकऱ्यानं आपल जीवन संपवल. पहा हा व्हिडीओ.....
Updated : 2 Nov 2019 10:12 AM GMT
Tags: #शेतकरी वाचवा congress Maharashtra Election 2019 narendra modi Rahul Gandhi Shivsena काँग्रेस नरेंद्र मोदी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री मॅक्स महाराष्ट्र शिवसेना शेतकरी शेतकरी आत्महत्या
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire