चुलीत गेलं राजकारण.. शेतकऱ्यांबद्दल बोला..आ. सुनील केदार
विजय गायकवाड | 21 July 2023 6:29 AM GMT
X
X
आपण राजकारण जरूर करू.
पण आपण जर शेतकऱ्याचं नाव घेऊन मतं मागत असेल आणि तुमच्या पायाला
चिखल असेल तर कुठेतरी पूर्वजांनाआपण त्या ठिकाणी सांगू शकलो पाहिजे की आम्ही शेतकऱ्यांचे वंशज आहोत. शेतकरी आत्महत्यांची रोज यादी वाढत असताना आता राजकारण सोडून शेतकरी आणि शेतीच्या समस्येवर बोला अशा शब्दात आमदार सुनील केदार यांनी सरकारी पक्षाच्या वतीने उपस्थित केलेल्या विधानसभा नियम 293 व्या चर्चेत गुरुवारी (ता.20 जुलै 2023) सहभाग घेतला...
Updated : 21 July 2023 6:29 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire