कांदा निर्यातबंदी- "केंद्राकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात"
Max Maharashtra | 16 Sep 2020 7:30 AM GMT
X
X
कांदा निर्यातबंदी करुन सरकारने शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात केला आहे असा आरोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे, तसंच सरकारने निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Updated : 16 Sep 2020 7:30 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire