Home > मॅक्स किसान > भीज पाऊस: शेतकऱ्यांनो कसं टाळावं, पिकाचं नुकसान?

भीज पाऊस: शेतकऱ्यांनो कसं टाळावं, पिकाचं नुकसान?

भीज पाऊस: शेतकऱ्यांनो कसं टाळावं, पिकाचं नुकसान?
X

गेल्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रात भीज पाऊस पडत असताना पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भाजीपाला यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी आपलं पीक वाचावं म्हणून काय करावं?

शेतात पाणी साचल्याने कापसावर तसंच ज्वारी बाजरी वर आकस्मिक रोग पडण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपलं नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ? यासंदर्भात शेतकऱ्यांना कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केलेलं मार्गदर्शन नक्की पाहा…

https://youtu.be/5DZg7FjaOSU

Updated : 22 Aug 2020 8:14 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top