वादळी वाऱ्याच्या तडाख्यात दोन एकर द्राक्ष बाग भुईसपाट लाखो रुपयांचे नुकसान
संकटापोठापाठ एका संकटाने शेती परवडेनासी झाली असताना बार्शी तालुक्यात शेतकऱ्याची तोडणीला आलेली द्राक्ष बाग अवकाळी वाऱ्याच्या तडाख्यात पडल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेली बाग जमिनीवर झोपली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...
अशोक कांबळे | 3 April 2022 8:26 PM IST
X
X
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire