Home > मॅक्स किसान > शेतकरी अवकाळीने त्रस्त, राज्यकर्ते राजकारणात व्यस्त

शेतकरी अवकाळीने त्रस्त, राज्यकर्ते राजकारणात व्यस्त

शेतकरी अवकाळीने त्रस्त, राज्यकर्ते राजकारणात व्यस्त
X

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. राज्यातील अंदाजे 36 हजार हेक्टरवरील पिकांच नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कसं नुकसान केलं, याचा थेट बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...

Updated : 23 March 2021 9:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top