Ground Report : अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणीच पाणी
राजाराम सकटे | 16 Sep 2022 10:47 AM GMT
X
X
राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. यामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये शेतांचे किती प्रमाणात नुकसान झाले आहे याचे आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकते यांनी....
Updated : 16 Sep 2022 10:47 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire