कंत्राटी शेतीत फसवणूक झालेला शेतकरी कंत्राटदाराविरुद्ध का लढू शकत नाही?
केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांवरुन देशभरात रणकंदन सुरु असताना कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब पवार आणि त्यांच्या दोन भावांना कंत्राटी शेतीतून मनस्ताप करणारा अनुभव आला आहे.
मोसीन शेख | 16 Jan 2021 11:00 AM GMT
X
X
केंद्र सरकारच्या शेती सुधारणा कायद्यांवरुन देशभरात रणकंदन सुरु असताना कंत्राटी पध्दतीने शेती करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब पवार आणि त्यांच्या दोन भावांना कंत्राटी शेतीतून मनस्ताप करणारा अनुभव आला आहे.
Updated : 16 Jan 2021 11:00 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire