Home > मॅक्स किसान > आठ कृषी केंद्रांची तपासणी; पाऊस झाल्यासच पेरणी करावी - रविंद्र माने

आठ कृषी केंद्रांची तपासणी; पाऊस झाल्यासच पेरणी करावी - रविंद्र माने

मुबलक म्हणजे ७५ ते १०० एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.

आठ  कृषी केंद्रांची तपासणी; पाऊस झाल्यासच पेरणी करावी - रविंद्र माने
X


उस्मानाबाद( धाराशिव) जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राकडून बोगस बियाणे, खते विक्री होऊन नये म्हणुन ८ भरारी पथकाद्वारे १०० टक्के कृषी सेवा केंद्र तपासणी सुरू आहे. १० कृषीसेवा केंद्रावर कार्यवाही केली आहे. तर काहींची सुनावणी सुरू आहे. शेतकऱ्यांना संशय आल्यास सतर्क राहून कृषी विभागाशी संपर्क करावा व मुबलक म्हणजे ७५ ते १०० एम एम पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक रविंद्र माने यांनी केले आहे.


Updated : 16 Jun 2023 9:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top