राणा दाम्पत्याला लावलेले कलम राज ठाकरेंना का नाही? - धनराज वंजारी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 May 2022 10:29 AM GMT
X
X
मशिदींवरील भोंग्यांवरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात राज्य सरकार टाळाटाळ करत आहे का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे, माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी....राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणाऱ्या ठाकरे सरकारने राज ठाकरेंवर तशी कारवाई का केली नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर धार्मिक तणावाच्या काळात पोलिसांनी काय भूमिका असावी आणि त्यांचे कर्तव्य काय असावे, याचेही विश्लेषण धनराज वंजारी यांनी केले आहे.
Updated : 5 May 2022 10:48 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire