दलाल मिडीया ! – रविंद्र आंबेकर यांचे विश्लेषण
रवींद्र आंबेकर | 22 Dec 2021 2:00 PM GMT
X
X
किसान आंदोलनात शेतकऱ्यांनी गोदी मीडियाला पूर्णपणे बाजूला ठेवले होते. यासर्व काळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चुकीची माहिती देण्याचाही प्रयत्न या गोदी मिडियाने केला होता. पण शेतकऱ्यांनी या गोदी मीडियाला थेट आव्हान दिले. आता राहुल गांधी यांनीही गोदी मिडीयावर सातत्याने हल्ला करायला सुरुवात केली आहे. गोदी मिडीयाला दलाल का म्हटले जाते आहे, याचे परखड विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी….
Updated : 23 Dec 2021 7:06 AM GMT
Tags: Godi media Rahul Gandhi farmer law
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire