छत्रपती संभाजी महाराज कोणाला टोचतात?
श्रीमंत कोकाटे | 14 May 2022 5:30 AM GMT
X
X
आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती... छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 ला पुरंदर किल्ल्यावर झाला. शंभूराजे दोन वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सई बाई यांचे निधन झाले. कमी वयातचं संभाजी राजेंनी पराक्रमी, कणखर, निर्भीड वृत्ती प्राप्त केली. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी वयाच्या 8 व्या वर्षी संभाजी राजांना मुघलांच्या गोट्यात जावं लागलं. स्वराज्य रक्षणासाठी शत्रूच्या गोट्यात जाणारे जगातील एकमेव बालवीर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज... ज्या पद्धतीने संभाजी राजे आदिलाशाही, मुघलशाहीविरोधात लढत होते त्याचप्रमाणे ते ब्राह्मणशाही विरोधातही लढत होते. एकंदरित संभाजी महाराजांचा संघर्ष आणि त्यांच्या हत्येचं ब्राह्मणीमंत्र्यांनी रचलेलं कटकारस्थान याविषयी डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मांडलेले मत...
Updated : 2022-05-14T10:49:03+05:30
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire