Home > मॅक्स ब्लॉग्ज > सत्तेत बसल्यानंतरच माणसाचं खरं चारित्र्य समोर येतं

सत्तेत बसल्यानंतरच माणसाचं खरं चारित्र्य समोर येतं

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर राजकीय लढाईत त्यांचा पराभव झाल्याचे सिद्ध झाले. पण गेल्या अडीच वर्षातील त्यांची वागणूक, बंडानंतर त्यांनी दाखवलेली सामंज्यस्याची भूमिका यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आदर का वाढला याबाबतचे मनोगत व्यक्त केले आहे पत्रकार वैभव छाया यांनी..

सत्तेत बसल्यानंतरच माणसाचं खरं चारित्र्य समोर येतं
X

0

Updated : 30 Jun 2022 8:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top