#Agniveer अबकी बार 'जवान'
जय जवान.. जय किसान या देशातील नारा होता. शेती कायद्याच्या माध्यमातून 'किसान' उद्ध्वस्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर मोदी सरकार आता ' जवान' देशोधडीला लावण्याचा घाट 'अग्निवीर' करून घालत असल्याचे विश्लेषण लेखक प्रशांत भोसले यांनी केले आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 17 Jun 2022 1:14 PM IST
X
X
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire