Home > मॅक्स ब्लॉग्ज > वांद्र्याच्या घटनेमागे हात कोणाचा? -निखिल वागळे

वांद्र्याच्या घटनेमागे हात कोणाचा? -निखिल वागळे

वांद्र्याच्या घटनेमागे हात कोणाचा? -निखिल वागळे
X

कोरोना व्हायरस चा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरातील नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यांनी त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी रेल्वेगाडीची मागणी केली. ही मागणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एकाच वेळी रस्त्यावर उतरले. या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात हे लोक एकाच वेळी बाहेर कसे आले. असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. या घटनेला जबाबदार कोण? इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी लोक बाहेर कसे आले? या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे विश्लेषण नक्की पाहा

Updated : 15 April 2020 11:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top