Home > मॅक्स ब्लॉग्ज > कुमार केतकर : २०२४ नंतर त्यांचा हल्ला महात्मा गांधींवर असणार

कुमार केतकर : २०२४ नंतर त्यांचा हल्ला महात्मा गांधींवर असणार

कुमार केतकर : २०२४ नंतर त्यांचा हल्ला महात्मा गांधींवर असणार
X

सध्या भाजपतर्फे पंडीत नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर टीका केली जाते, पण २०२४ नंतर त्यांचे टार्गेट महात्मा गांधी असतील, या शब्दात खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसचे भवितव्य आणि मोदी सरकारचे धोरण याचे विश्लेषण कुमार केतकर यांनी केले आहे.


Updated : 5 May 2022 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top