रा. रा. भालचंद्र नेमाडे, जय भीम जय सेवालाल !
राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा असून लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीत अपमानजनक लिखान केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. समाजातील जागरुकांनी यासंदर्भात नेमांडेंना पत्र लिहून हिंदुत्वाच्या अडगळीला पडलेल्या लोकांचे हे कृत्य असल्याचे सांगत भुमिका जाहीर केली आहे.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 31 Jan 2021 2:28 PM GMT
X
X
राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेने ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात जामनेर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा असून लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीत अपमानजनक लिखान केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. भालचंद्र नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. समाजातील जागरुकांनी यासंदर्भात नेमांडेंना पत्र लिहून हिंदुत्वाच्या अडगळीला पडलेल्या लोकांचे हे कृत्य असल्याचे सांगत भुमिका जाहीर केली आहे.
Updated : 31 Jan 2021 2:28 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire