Home > मॅक्स ब्लॉग्ज > भारत की इंडिया हा वाद बिनडोकपणाचा - संजय सोनवणी

भारत की इंडिया हा वाद बिनडोकपणाचा - संजय सोनवणी

भारत की इंडिया हा वाद बिनडोकपणाचा - संजय सोनवणी
X

भारत की इंडिया हा वाद बिनडोकपणाचा. गेल्या नऊ वर्षात या सरकारने असले निरर्थक वाद निर्माण करून लोकांचे, त्यांच्या शिक्षण, बेरोजगारी, आरोग्य, आत्महत्या, महागाई, चीनची दादागिरी आणि मणिपूरमध्ये माजलेली अराजकता यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी आणि भ्रामक देशभक्ती पसरविण्यासाठी वापरले जात असल्याचं वक्तव्य ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक संजय सोनवणी यांनी केलं आहे.


Updated : 7 Sep 2023 3:30 PM GMT
Next Story
Share it
Top