जिग्नेश-खालिदचे वावडे का?
Max Maharashtra | 5 Jan 2018 11:06 AM GMT
X
X
कोरेगाव-भीमा आंदोलन वेगळ्या मार्गानं जाणार याची कल्पना होती. असं न्यायमुर्ती बी जी कोळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. जातीच्या राजकारणात महारथी असलेल्यांनी लोकांना जिग्नेश मवानी आणि उमर खालिदचे वावडे का वाटते असा सवाल त्यांनी केला आहे.
Updated : 5 Jan 2018 11:06 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire