न्यायव्यवस्थेला पांगळं करण्याचं काम सुरू आहे – तुषार गांधी
 संतोष सोनवणे |  26 Aug 2022 8:47 PM IST
X
X
आठवड्याभरापुर्वी आपण सर्वांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. घरोघरी तिरंगा मोहिम शासनाने त्यासाठी राबवली. पण हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी पहा आमचे सिनिअर स्पेशल करस्पाँडंट संतोष सोनावणे यांनी तुषार गांधी यांची घेतलेली स्फोटक मुलाखत!
 Updated : 26 Aug 2022 8:47 PM IST
Tags:          Tushar Gandhi   mahatma Gandhi   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire






