कुमार केतकर : मोदी सरकार राहुल गांधींना का घाबरत आहे?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 Sep 2022 11:13 AM GMT
X
X
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता चर्चेत येऊ लागली आहे. पण या यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहता खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झालेल्या कुमार केतकर यांनी यात्रेचे नियोजन, मिळणारा प्रतिसाद याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
Updated : 12 Sep 2022 11:13 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire